कवेत कवटाळले तरी
पाकळ्या गळून गेल्या
तापत उन्हामध्ये
वेदना केव्हाच सुकून गेल्या
सांगायला सर्व जमतंय
अस काही राहत नाही
सतत या
भासामुळे
झोप का लागत लागत नाही
भास हा भासच असतो
तो काही खास नसतो
आनंदाचा एक जरी क्षण
तो एक खास असतो
माझ्या आठवणीचा भार
का हा पळतीचा खेळ
कशी सापडत नाही मला
ती स्वप्नातील सकाळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा